Water Crisis जिल्ह्यात ५६५ गावांत पाणीटंचाईसदृश स्थिती

जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. तापमान ४३ अंश सेल्सियस नोंदविले गेले.
Water Crisis
Water Crisissakal
Updated on

जळगाव- जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवार (ता. १२)चे तापमान ४३ अंश सेल्सियस नोंदविले गेले. दरम्यान, सकाळी जोरदार वाऱ्यामुळे उन्हाची तीव्रता काहीअंशी कमी होण्यास मदत झाली. असे असले तरी तापमान यंदा ४७ अंश गाठेल, असा अंदाज आहे. दुसरीकडे उन्हाच्या तीव्रतेने भूजल पातळी कमी होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com