Jalgaon News : रासायनिक खतांचा वापर टाळण्यासाठी शासनाची मोहीम

Soil Testing and Nutrient Planning Essentials : शेतकऱ्यांनी माती परीक्षण, सेंद्रिय खते व जैविक प्रक्रिया वापरून रासायनिक खतांचा वापर दहा टक्क्यांनी घटवण्याची मोहीम राबवली जात आहे.
agriculture
agriculturesakal
Updated on

जळगाव- रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीचे आरोग्य बिघडत असून, सुपिकता कमी होत चालली आहे. परिणामी, उत्पादन खर्च वाढतो. उत्पन्नावर परिणाम होतो आणि पर्यावरणावरही गंभीर दुष्परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ‘दहा टक्के रासायनिक खत बचतीची मोहीम’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांनी काही सोप्या उपाययोजना अमलात आणल्यास रासायनिक खताचा वापर कमी करता येतो आणि जमिनीचे आरोग्य सुधारते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com