Agriculture News : बोगस बियाण्यांना आळा: जिल्ह्यात १६ नियंत्रण पथके तैनात, शेतकऱ्यांना निधीची हमी

Strict Action Against Bogus Seeds: 16 Task Forces Deployed : खरीप हंगामासाठी शेतात पेरणीची तयारी करताना शेतकरी – राज्य सरकारकडून बोगस बियाण्यांवर नजर, कर्जपुरवठा आणि वारस नोंदणीला गती
Agriculture News
Agriculture News sakal
Updated on

जळगाव- खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसगत हेाणार नाही, बोगस बियाणे रोखण्यासाठी १६ नियंत्रण पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. खरिप हंगात शेतकऱ्यांना पुरेसा कर्जपुरवठा करावा, अशा सूचना बँकांना दिल्या आहेत. खते व बियाण्यांची टंचाई भासणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश कृषी विभागाला दिले आहेत, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com