Akshaya Tritiya : आखाजीसाठी आंब्यांना मोठी मागणी

आखाजीच्या सणाला अनन्य साधारण महत्व असते. आखाजीला पूर्वजांची आगारी आमरस पुरणपोळीने टाकली जाते.
mango demand
mango demandsakal
Updated on

कापडणे- खानदेशात आखाजीच्या सणाला अनन्य साधारण महत्व असते. आखाजीला पूर्वजांची आगारी आमरस पुरणपोळीने टाकली जाते. आखाजीपासूनच बहुतांश आमरस खाण्याला सुरवात करीत असतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com