crop damage
sakal
मेहुणबारे (ता. चाळीसगाव): गिरणा परिसरात बुधवारी (ता. १८) रात्रीच्या सुमारास सुमारे दीड तास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. ज्यामुळे कांदा, केळी, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, मक्यासह इतरही पिकांचे अतोनात नुकसान झाले. रात्रीच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरू असताना वादळाचाही जोर अधिक होता.