Devendra Fadnavis
sakal
जळगाव: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याने आम्हाला काही फरक पडत नाही. उलटपक्षीय ठाकरे बंधूंच्या युतीत सगळ्यात जास्त नुकसान राज ठाकरे यांचे होईल, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. ६) जळगावात लगावला.