Jalgaon Agriculture : अतिवृष्टीनंतर आता अळीचे संकट: तूर पीक हातातून जाण्याची भीती, कृषी विभागाच्या उपाययोजना अपुऱ्या

Cold Wave Effects on Tur Crop Growth : सध्या पीक फुलोरा आणि शेंगा धरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात असून, वातावरणातील बदलामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचा (Pod Borer) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन धोक्यात आले आहे.
Tur Crop

Tur Crop

sakal 

Updated on

जळगाव: शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर वाढल्याने तुर पिकाची वाढ होऊन उत्पादन बऱ्यापैकी होईल, असा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. परंतु, गेल्या दोन-तीन आठवड्यात वातावरणात अतिथंड व पुन्हा तापमान वाढून कमी होत असल्याने पुन्हा गारठा सुरू झाला आहे. त्यामुळे तुरीवर अळीने आक्रमण केल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. यंदा अतिवृष्टीने इतर पिकांचे नुकसान झाले आहे. आता थंड वातावरण व अळ्यांमुळे तूर पीक हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांत दिसून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com