Jalgaon Water Crisis : जळगावकरांवर जलसंकटाची टांगती तलवार! १४ कोटींच्या थकबाकीमुळे २७ मार्चपासून पाणीपुरवठा बंदचा इशारा

Waghur Dam Dues Trigger Water Supply Warning : पाटबंधारे विभागांतर्गत वाघूर धरण येते. या धरणातून जळगाव शहराला पाणीपुरवठा केला जात असून, महापालिकेची जलसंपदा विभागाची तब्बल १४ कोटी ६८ लाख ६९ हजार रुपयांची थकबाकी असून, पाटबंधारे विभागाने २७ मार्चपर्यंत ही थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे.
Water Crisis

Water Crisis

sakal

Updated on

जळगाव: जलसंपदाच्या पाटबंधारे विभागांतर्गत वाघूर धरण येते. या धरणातून जळगाव शहराला पाणीपुरवठा केला जात असून, महापालिकेची जलसंपदा विभागाची तब्बल १४ कोटी ६८ लाख ६९ हजार रुपयांची थकबाकी असून, पाटबंधारे विभागाने २७ मार्चपर्यंत ही थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात जळगावकरांवर जलसंकट उद्भवण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com