Smartphone Addiction
sakal
जळगाव: एकविसाव्या युगाकडे जाताना, भारत आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करीत असताना, प्रत्येकाच्या जीवनात सध्याच्या ‘स्मार्टफोन’ (मोबाईल) जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. त्याचा थेट परिणाम आता महाराष्ट्रातील कुटुंब संस्थेवर दिसत आहे. घरात एकत्र बसून संवाद साधण्याऐवजी प्रत्येक जण मोबाईल स्क्रीनमध्ये गुंतलेला असल्याचे चित्र राज्यभरात दिसत आहे.