Nashik Traffic Accidents : नऊ मृत्यू झालेत तरीही प्रशासन गप्प; अजून किती जीव जातील?

Rising Death Toll: Nine Lives Lost in One Year in Agartakli : आगरटाकळी परिसरात अवजड वाहनांच्या बेधुंद वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Traffic Accidents
Traffic Accidentssakal
Updated on

नाशिक- आगरटाकळी येथील अवजड वाहनाच्या वाहतुकीमुळे सदर परिसर मृत्यूचा सापळाच बनला आहे. वर्षभरात या परिसरात वाहनाखाली चिरडून नऊ नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र, तरीही वाहतूक बंद झालेली नाही. त्यामुळे अवजड वाहतूक अजून किती जीव घेणार, असा हा प्रश्न उपस्थित होत आहे. याचबरोबर दत्तमंदिर ते द्वारका हा उड्डाणपूल कधी उभारला जाणार, हा प्रश्नही अनुत्तरीत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com