Agriculture News : बोगस बियाण्यांपासून सावध! खरीपासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Importance of Planning for Kharif Season : येवला तालुक्यातील बाजारात बियाण्यांची खरेदी करताना सजग शेतकरी; खरीप हंगामासाठी योग्य नियोजन करताना.
seeds
seedssakal
Updated on

येवला- अवकाळीने उसंत दिल्याने बळीराजाला खरिपाचे वेध लागले आहेत. पावसाची स्थिती बदलल्याने आता पेरणीचे समीकरणही बदलणार असल्याने शेतकरी आतापासूनच नियोजनाला लागले आहेत. बाजारात अनेक कंपन्यांची बियाणे येऊ लागल्याने निकृष्ट उगवण क्षमता, बोगस बियाणे यातून शेतकऱ्यांना फटका बसल्याचा अनुभव पाठीशी असल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना परिपूर्ण काळजी घेण्याची गरज असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com