Agriculture News : अवकाळी पावसाचा तडाखा! नाशिक जिल्ह्यात १४ हजार हेक्टर पीक उध्वस्त

Sudden Summer Storms Wreak Havoc on Nashik Agriculture : एप्रिल-मे महिन्यात नाशिक जिल्ह्यात वादळी वारा, गारपीट व अवकाळी पावसामुळे कांदा, आंबा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले.
Agriculture
Agriculture sakal
Updated on

नाशिक- एप्रिल आणि मे महिन्यांत जिल्ह्यात आलेल्या वादळी वाऱ्यांसह गारपीट व अवकाळी पावसामुळे १४,३१२.४१ हेक्टर शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, आंबा, मका, टोमॅटो, डाळिंब व इतर भाजीपाल्यांना सर्वाधिक फटका बसला असून, तब्बल ३९,७७५ शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com