Bachchu Kadu : निवडणूक आयोग तुमचा मित्र झाला म्हणून तुम्हाला मस्ती आली; बच्चू कडू यांचा सरकारवर हल्लाबोल

Bachchu Kadu’s attack on BJP and EVMs : येवला येथे पत्रकार परिषदेत बोलताना प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी निवडणूक आयोग, ईव्हीएम, 'ईडी' आणि शेतकरी प्रश्नांवरून सरकारवर जोरदार टीका केली.
Bachchu Kadu
Bachchu Kadusakal
Updated on

येवला: निवडणूक आयोग तुमचा मित्र झाल्यामुळे तुम्हाला मस्ती आली असून, हे सर्व ईव्हीएम मशिनचे पहिलवान आहेत. ईव्हीएम व ‘ईडी’चा प्रकार भाजपने ताब्यात घेतलेल्या संस्था आहेत, त्यांचा जसा म्हणाल तसा वापर सुरू असून, संविधानाची चिरफाड सुरू आहे. ते म्हणतात लोकशाही आहे, मात्र ही भाजपची हुकूमशाही राहणार, अशी अवस्था आणून ठेवली आहे, अशा शब्दांत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारवर प्रहार करत जहरी टीका केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com