Akshaya Tritiya : पितरांच्या पूजेसाठी बदाम आंब्याला पसंती

अक्षय तृतीया हा असा दिवस आहे की त्याला कधीही क्षय न होणारे पुण्य मिळते असा विश्वास आहे.
 Badami mango
Badami mangosakal
Updated on

येसगाव- अक्षय तृतीया हा असा दिवस आहे की त्याला कधीही क्षय न होणारे पुण्य मिळते असा विश्वास आहे. या दिवशी पितृपूजा आणि तर्पणाने पितरांची कृपा लाभते. घरात सुख शांती आणि समृद्धी लाभते. त्यांचा आशीर्वाद अखंड लाभतो अशी श्रद्धा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com