Agriculture News : हवामान बदलामुळे उत्पादन खर्चात वाढ

वातावरणामुळे पद्धती बदलण्याची गरज; शासनाकडून जागृती आवश्‍यक
Agriculture News
Agriculture News sakal
Updated on

नाशिक- वेळी-अवेळी होणाऱ्या पावसाचा परिणाम पिकांवर जाणवू लागला आहे. लांबलेला पाऊस आणि त्यामुळे पिकांचे कोलमडलेले वेळापत्रक पाहता वातावरणानुसार पीकपद्धतीत बदल करणे, हे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे. कृषी विभागाच्या पुढाकाराने त्यावर मात करणे शक्य असल्याचा सूर हवामान व कृषितज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com