Farmers Rights Movement Nashik : शेतकऱ्यांसाठी व कामगारांसाठी भाकपची लढाई अजूनही सुरू

Communist Party’s Role in Strengthening Indian Democracy : लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी लढावे लागेल, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कांगो यांनी केले.
Communist Party
CPI Keeps Farmers, Workers' Rights Fight Alive in Nashikesakal
Updated on

नाशिक- संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या पक्षालाच आता पुन्हा मराठी भाषेच्या रक्षणासाठी लढा उभारावा लागणार आहे. लोकशाही, संविधान मूल्य, शेतकरी, कामगार वाचविण्यासाठी लढावे लागेल. कम्युनिस्ट पक्षाने गेल्या काही दशकांत भारतीय लोकशाहीला बळकट करताना आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक भूमिका बजावली आहे. यापुढेही त्याप्रकारे वाटचाल सुरू राहील. लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी लढावे लागेल, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कांगो यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com