Nampur News : कोटींची योजना, तरी नागरिकांच्या घशाला कोरड!

Namapur Water Crisis : शहरात नागरिकांना सहा ते सात दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नामपूरकरांच्या घशाला मात्र कोरड पडली आहे.
Namapur Water Crisis
Namapur Water Crisissakal
Updated on

नामपूर- शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता चार वर्षांपासून सुरू असलेल्या सुमारे ३४ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरात नागरिकांना सहा ते सात दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नामपूरकरांच्या घशाला मात्र कोरड पडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com