Gangapur dam
sakal
नाशिक: जिल्ह्यात उन्हाच्या वाढत्या तडख्यासोबत धरणांच्या पाणीपातळीवरही परिणाम होत आहे. आजमितीस जिल्ह्यातील २६ प्रकल्पांमध्ये ६७ टक्के साठा शिल्लक आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर ६१ टक्क्यांवर आहे. पुढील तीन महिने तीव्र उकाड्याचे असल्याने धरणांच्या बाष्पीभवनाचा वेग वाढणार आहे. अशा स्थितीत संभाव्य दुष्काळावर मात करण्यासाठी आतापासून पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.