Agriculture News : कर्जबाजारीपणाचे संकट कायम! अवकाळी पावसाने द्राक्ष बागांना तडाखा; शेतकरी त्वरित विमा भरपाईची मागणी करत आहेत

Soybean, Maize, and Grapes Hit Hard by Unseasonal Showers : नाशिक जिल्ह्यात परतीच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीसाठी आलेली सोयाबीन आणि मक्याची पिके शेतात भिजून खराब झाली आहेत, तर द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी त्वरित पीक विमा भरपाईची मागणी करत आहेत.
crop loss

crop loss

sakal 

Updated on

नाशिक रोड: परतीच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक, सिन्नर, निफाड, चांदवड, येवला अशा अनेक तालुक्यांत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विशेषतः पळसे आणि शिंदे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com