Agricultural News : अवकाळी पावसामुळे शेतकरी धास्तावले

शेतकऱ्यांची संकटाची मालिका अद्यापही सुरूच आहे. खरीप आणि रब्बी हंगामताही येथील शेतकऱ्यांवरील संकट दूर होत नाही
Agricultural News
Agricultural Newssakal
Updated on

इगतपुरी- तालुक्यातील शेतकऱ्यांची संकटाची मालिका अद्यापही सुरूच आहे. खरीप आणि रब्बी हंगामताही येथील शेतकऱ्यांवरील संकट दूर होत नाही. भात पिकाचे दुःख विसरत असतानाच रब्बी हंगामातील विविध पिकांच्या लागवडीपासून शेतकऱ्यांवर आपत्ती सुरू आहे. संकटातूनही कसेबसे सावरत आलेल्या पिकांवर आता अवकाळी पावसाचा शिडकावा अनेक पिकांना मारक ठरणार असून, पिकांच्या उत्पादनात घट आणि नगदी पिकांवर होणाऱ्या परिणामामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित चुकले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com