Manikrao Kokate : भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी

शेतकरी कर्जमाफीतून लग्न, साखरपुडे करतात, अशा वादग्रस्त विधानानंतर अडचणीत सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली
Manikrao Kokate
Manikrao Kokate sakal
Updated on

नाशिक- शेतकरी कर्जमाफीतून लग्न, साखरपुडे करतात, अशा वादग्रस्त विधानानंतर अडचणीत सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. मस्करीमध्ये बोललेल्या विधानामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर दिलगिरी व्यक्त करत त्यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कृषिमंत्री कोकाटे यांनी रविवारी (ता. ६) नाशिकमधील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात प्रभुश्री रामचंद्राचे दर्शन घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com