Nashik News : दहशतवादाविरोधात भारताचे युद्ध : भुजबळ

Chhagan Bhujbal : सर्व भारतीयांनी सतर्क राहून सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. सरकारकडून येणाऱ्या सूचना व नियमांचे पालन करावे, असे आवाहन माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal sakal
Updated on

नाशिक- भारताने कुठल्या धर्माच्या विरोधात नव्हे, तर दहशतवादाविरोधात युद्ध पुकारले आहे. भारतीय हवाई दलाने फक्त दहशतवाद्यांच्या स्थळांवर हल्ले केले. अशा परिस्थितीत शत्रू राष्ट्राकडून काही क्रिया होऊ शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com