Rajabhau Waje
sakal
नाशिक: इराण व इस्राईल यांच्यातील युद्धामुळे मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) बंदरावर शेतमालाचे कंटेनर अडकले आहेत. या प्रकरणी केंद्र व राज्य सरकारने तातडीने लक्ष घालावे, असे विनंतीपत्र नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिले आहे.