Jal Jeevan Mission
sakal
नाशिक: ग्रामीण भागात प्रत्येक घरी नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यास केंद्राने हाती घेतलेल्या ‘जलजीवन मिशन अंतर्गत’ जिल्ह्यातील ९०५ कामे पूर्ण झाली असून, ६५० योजनांमधून थेट पाणीपुरवठा सुरू झाला असला, तरी २५५ कामांना निधीची अडचण असल्याने ही कामे अपूर्ण आहेत.