Agriculture News : पावसाळ्यात डाळींची मागणी वाढली; भाव मात्र स्थिरच

Consumer Shift Towards Pulses in Monsoon : तृणधान्यांचे दर काही प्रमाणात स्थिर असले तरी बाजरी सध्या तेजीत आहे. या तुलनेत तूर, उडीद, मूग, हरभरा यांचे भाव स्थिर आहेत.
dal price
dal pricesakal
Updated on

नाशिक- पावसाळ्यात फळभाज्या व पालेभाज्यांपेक्षा विविध प्रकारच्या डाळी खाण्याकडे नागरिकांचा कल असतो. तृणधान्यांचे दर काही प्रमाणात स्थिर असले तरी बाजरी सध्या तेजीत आहे. या तुलनेत तूर, उडीद, मूग, हरभरा यांचे भाव स्थिर आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com