माेठी बातमी! 'राज्यामध्ये दीड कोटी लाभार्थींचे धान्य बंद'; ई-केवायसीअभावी पुरवठा विभागाकडून कारवाई

Ration Halted for 1.5 Crore People in Maharashtra: केंद्र शासनाने वारंवार ई-केवायसीसाठी आवाहन करूनही आजमितीस ३ कोटी ७३ लाख ८७ हजार ११९ लाभार्थींनी नोंदणी पूर्ण झाली आहे तर १ कोटी ६५ लाख ३५ हजार ३५८ लाभार्थींनी नोंदणी केली असून ती प्रलंबित आहे. केंद्र सरकारने ई-केवायसीसाठी सहा ते सात वेळेस मुदतवाढ दिली.
“Ration stopped for 1.5 crore people due to pending e-KYC – Supply Department action in Maharashtra”
“Ration stopped for 1.5 crore people due to pending e-KYC – Supply Department action in Maharashtra”Sakal
Updated on

नाशिक : राष्ट्रीय अन्नसुरक्षेअंतर्गत ई-केवायसीची मुदत संपुष्टात आल्यानंतरही राज्यातील १ कोटी ४४ लाख ८९ हजार ७१५ लाभार्थींनी नोंदणी केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थीच्या रेशनचा लाभ तूर्तास बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com