Manoj Jarange : श्वास असेपर्यंत मराठा आरक्षणासाठीचा लढा सुरूच राहणार: मनोज जरांगे

Maratha Reservation Fight Enters Decisive Phase : आता समाजाला पूर्ण आरक्षण देऊनच शांत बसणार असल्‍याचे प्रतिपादन मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी केले.
Manoj Jarange
Manoj Jarangesakal
Updated on

खेडलेझुंगे: श्वास सुरू आहेत, तोवर मराठा आरक्षणाचा लढा सुरू राहील. पहिल्या लढ्याचे यश म्हणजे ५८ लाख नोंदी मिळाल्या, आता समाजाला पूर्ण आरक्षण देऊनच शांत बसणार असल्‍याचे प्रतिपादन मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी येथे केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com