Mohan Bhagwat : धर्माचे आचरण हीच मानवाची खरी शक्ती; णमोकार तीर्थावर मोहन भागवत यांचे प्रतिपादन

Mohan Bhagwat Stresses Importance of Dharma in Modern Life : भारताला प्राचीन काळापासून धर्मपालनाचा समृद्ध इतिहास लाभला असून, विविधतेतही मानवतावादी आणि मूलभूत धार्मिक मूल्यांमुळे देश एकसंध राहिला आहे, असे ठाम प्रतिपादन मोहन भागवत यांनी केले.
Mohan Bhagwat

Mohan Bhagwat

sakal 

Updated on

वडनेरभैरव/ गणूर: धर्माचे आचरण जीवनात अत्यावश्यक आहे. जेव्हा जेव्हा माणूस धर्मपालनापासून दूर गेला, तेव्हा तो विविध समस्यांमध्ये अडकला आहे. भारताला प्राचीन काळापासून धर्मपालनाचा समृद्ध इतिहास लाभला असून, विविधतेतही मानवतावादी आणि मूलभूत धार्मिक मूल्यांमुळे देश एकसंध राहिला आहे, असे ठाम प्रतिपादन मोहन भागवत यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com