Mohan Bhagwat
sakal
वडनेरभैरव/ गणूर: धर्माचे आचरण जीवनात अत्यावश्यक आहे. जेव्हा जेव्हा माणूस धर्मपालनापासून दूर गेला, तेव्हा तो विविध समस्यांमध्ये अडकला आहे. भारताला प्राचीन काळापासून धर्मपालनाचा समृद्ध इतिहास लाभला असून, विविधतेतही मानवतावादी आणि मूलभूत धार्मिक मूल्यांमुळे देश एकसंध राहिला आहे, असे ठाम प्रतिपादन मोहन भागवत यांनी केले.