Dr. Shobha Bachhav : बागलाणचा सिंचन, शेती प्रश्‍न सोडविणार

बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण डावा, उजवा कालवा, तसेच केळझर धरण चारी क्रमांक आठचे काम गेल्या ४० वर्षांपासून रखडले.
 Baglan farming issues
Baglan farming issuessakal
Updated on

सटाणा- बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण डावा, उजवा कालवा, तसेच केळझर धरण चारी क्रमांक आठचे काम गेल्या ४० वर्षांपासून रखडले आहे. प्रश्न तोच असला, तरी तो विचारणारी माणसे व पिढी बदलली. संबंधित अधिकारी बदलतात. मात्र, प्रश्न काही सुटत नाही. बागलाण तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लावणे हे माझे नैतिक कर्तव्य आहे. त्यासाठी शासन कोणाचेही असो, मंत्री स्तर व थेट संसदेत पाठपुरावा करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावून जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवेन, असे मत खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी मांडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com