Nashik Mumbai highway : नाशिक-मुंबई महामार्ग की मृत्यूचा सापळा? वर्षभरात १५९ अपघात, कामाच्या संथ गतीमुळे प्रवासी हैराण

NH 3 Road Widening Turns Nashik–Mumbai Highway Into a Risk Zone : नाशिक–मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर सुरू असलेल्या सहापदरीकरण व उड्डाणपुलांच्या कामांमुळे खड्डे, धूळ आणि वाहतूक कोंडी वाढली असून अपघातांचे प्रमाण चिंताजनक झाले आहे.
Nashik Mumbai highway

Nashik Mumbai highway

sakal 

Updated on

लक्ष्मण सोनवणे- गोंदे दुमाला: नाशिक- मुंबईला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ हा राज्यातील महत्त्वाचा जीवनवाहिनी मानला जातो. मात्र, या महामार्गावरील सहापदरीकरण व उड्डाणपुलांची, भुयारी मार्गाची कामे संथ गतीने सुरू राहिल्याने संपूर्ण मार्ग ‘कामांचे ठिकाण’ बनला आहे. ठिकठिकाणी वाहनांची कोंडी, खोल खड्डे, दाट धूळ आणि अपघातांची मालिका यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com