.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक : आदिवासी विकास विभागाकडून आयबीपीएस कंपनीच्या माध्यमातून ६११ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत २ नोव्हेंबर होती. मात्र, निर्धारित मुदतीनंतरही अनेक उमेदवार अर्ज भरण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे १२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय आदिवासी विकास प्रशासनाने घेतला आहे. परिणामी, राज्यभरातील इच्छुक व पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Nashik 95 thousand applications have been received of tribal development post )