Nashik Crop Damage : हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावला! अवकाळीच्या तडाख्यात पावणेदोन लाख हेक्टरवरील पिके पाण्यात, पावणेतीन लाख शेतकऱ्यांना फटका

Impact of Hailstorm and Unseasonal Rain in Nashik Division : नाशिक विभागात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे १.७१ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. २.७२ लाख शेतकरी बाधित होऊन शेती संकटात सापडली आहे.
Maharashtra unseasonal rain impact on farmers

Maharashtra unseasonal rain impact on farmers

esakal

Updated on

नाशिक : चालू वर्षी गारपीट व वादळी पावसामुळे नाशिक विभागागातील पाचही जिल्ह्यांत शेतीपिकांची अपरिमित हानी झाली आहे. विभागातील एक लाख ७१ हजार २२ हेक्टरवरील पिकांना पावसाने तडाखा दिला. तब्बल दोन लाख ७२ हजार ३११ शेतकरी बाधित झाले असून, हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावल्याने बळीराजासमोर संकट उभे ठाकले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com