Dr. Raosaheb Kasbe : राज्यघटना संपली, तर भारत विघटित होईल! ; डॉ. कसबे यांचा इशारा

Dr. Kasbe: India Became a Nation Because of the Constitution : जातीनिहाय जनगणनेबाबत विचार जागर फाउंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना डॉ. रावसाहेब कसबे, प्रा. संतोष वीरकर, प्रभू राजगडकर आणि उत्तम कांबळे
Dr. Raosaheb Kasbe
Dr. Raosaheb Kasbesakal
Updated on

नाशिक- भारत इतिहासात कधीही राजकीय राष्ट्र नव्हते. राज्यघटनेमुळे भारत एक राष्ट्र होण्याची प्रक्रिया सुरू झाली. ज्या दिवशी राज्यघटना संपेल; त्या दिवशी भारत हा विघटित होईल हे आपण लक्षात ठेवावे. त्यामुळे राज्यघटना जिवापाड जपावी लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com