Onion
sakal
चांदवड: पश्चिम आशियातील तणावाचा सर्वाधिक फटका नाशिकच्या कांदा उत्पादक आणि द्राक्ष निर्यातदारांना बसला आहे. इराण–इस्राईल–अमेरिका या युद्धामुळे आखाती मार्गावरील ‘होर्मुझजी समुद्रधुणी’ प्रभावित होऊन जलवाहतूक विस्कळित झाल्याने त्याचा थेट परिणाम शेतमालावर झाला आहे.