A Decade-Long Initiative for Soldiers by Sanjay Bachhav : लखमापूरचे भूमिपुत्र प्रा. संजय बच्छाव यांच्या पुढाकारातून जगभरातील १६ देशांमधून ६५ हजार राख्या भारतीय जवानांना पाठवण्यात आल्या. एक भावनिक आणि देशाभिमान जागवणारा उपक्रम!
लखमापूर: रक्षाबंधन विथ इंडियन आर्मी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत या रक्षाबंधनाला देश- विदेशातील भगिनींनी २४ तास आपल्या देशांच्या सीमांचे प्रतिकूल परिस्थितीत रक्षण करणाऱ्या जवानांना ६५ हजार राख्या पाठवून कृतज्ञता व्यक्त केली.