Wani News : वाढलेल्या तापमानाने भाविक संख्या घटली

तहसीलदारांच्या हस्ते महापूजा ; खानदेशातील पदयात्रेकरूंची मात्र गडाकडे कूच सुरू
Wani News
Wani Newssakal
Updated on

वणी- चैत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता. ७) आदिमाया सप्तशृंगीच्या भाविकांच्या उपस्थितीवर वाढत्या उष्णतेच्या पाऱ्याचा परिणाम जाणवला. दुसरीकडे धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांतील हजारो खानदेशवासी पदयात्रेकरू आग ओकणाऱ्या सूर्याची तमा न बाळगता गडाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत. गडापासून १०० ते १५० किलोमीटरपर्यंत भाविक दाखल झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com