Nashik News : शास्त्रीय पशुसंवर्धनातून ग्रामीण स्वयंरोजगार संधी
पृथ्वीवर वृक्ष, पशू व मधमाश्या असेपर्यंतच मानवाचे अस्तित्व टिकून राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी वृक्ष, पशू व मधमाश्यांचे जतन, संवर्धन व पालनपोषणाकडे लक्ष द्यावे.
नाशिक- पृथ्वीवर वृक्ष, पशू व मधमाश्या असेपर्यंतच मानवाचे अस्तित्व टिकून राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी वृक्ष, पशू व मधमाश्यांचे जतन, संवर्धन व पालनपोषणाकडे लक्ष द्यावे. मानवाच्या प्रगतीप्रमाणे पशुपालनातही प्रगती व्हायला हवी.