Gharkul Yojana Update : घरकुल योजनेत मोठा बदल; शासनाचे नाव हटले, जमिनीचा हक्क मालकाकडेच

Govt Name Removed, Land Rights to Owners : गाव नमुना ८- अ मध्ये ‘मालक’ म्हणून राज्य शासनाचे नाव लावण्याची अट रद्द करण्यात आली असून, यामुळे जागामालकांना घराच्या दुरुस्तीसह कर्ज मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Gharkul Yojana
Gharkul Yojanasakal
Updated on

लखमापूर- राज्य अथवा केंद्र सरकारच्या कुठल्याही घरकुल योजनेसाठी लाभार्थ्याने स्वतःची जागा दिली असल्यास गाव नमुना ८ मध्ये मालक म्हणून लावण्यात येत असलेले ‘महाराष्ट्र शासन’ नाव आता रद्द करण्यात आले आहे. त्या जागी मालक म्हणून जागामालकाचेच नाव लावण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे मूळ जागामालकांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांना घरदुरुस्ती, कठीण प्रसंगी विक्री तसेच बॅंकेकडून कर्जही काढता येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com