Dr Sachchidanand Shevde : रामायणाची मोडतोड करणाऱ्यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद? डॉ. शेवडेंनी सावानाच्या मंचावरून व्यक्त केला संताप

Misinterpretation of Ramayana in Contemporary Literature : रामायण आणि महाभारतासारख्या पारंपरिक ग्रंथांवर आघात करून, त्यांची मोडतोड करून कथा-कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखकांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले जात असल्याचा टोला डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी लगावला.
Dr Sachchidanand Shevde

Dr Sachchidanand Shevde

sakal 

Updated on

नाशिक: मूळ वाल्मीकी रामायण न वाचता ‘व्हॉट्सॲप विद्यापीठा’तील किंवा रामायणावर आधारित हलक्या-फुलक्या कथा-कादंबऱ्या वाचून वाचकांचा बुद्धिभ्रम होण्याची दाट शक्यता असते. एवढेच नाही, तर रामायण आणि महाभारतासारख्या पारंपरिक ग्रंथांवर आघात करून, त्यांची मोडतोड करून कथा-कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखकांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले जात असल्याचा टोला डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी लगावला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com