Education News : विद्यार्थ्यांना मिळणार ५६ कोटींची शिष्यवृत्ती

शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा शासनाचा मुख्य उद्देश
Education News
Education News sakal
Updated on

नामपूर- सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी शाळा पातळीवर होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा शासनाचा मुख्य उद्देश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com