Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

Supreme Court’s directive on TET exam : टीईटी निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नोकरी जाण्याची भीती निर्माण झाली असून, राज्य शिक्षक संघटनेने शिक्षणमंत्र्यांकडे पुनर्विचार याचिकेची मागणी केली आहे.
TET exam

TET exam

sakal 

Updated on

नामपूर: शिक्षकांनी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) दोन वर्षात उत्तीर्ण करावी अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती घ्यावी. असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबरला दिल्याने नोकरी सोडावी लागण्याच्या भीती शिक्षकांमध्ये आहे. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com