Ayush Prasad : नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्ग सहापदरीकरण: 'शेतकऱ्यांशी चर्चा करूनच मार्ग काढू' - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Trimbakeshwar Highway Widening to Be Completed Before Kumbh Mela : नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 'सकाळ'शी बोलताना, सिंहस्थ-कुंभमेळ्यापूर्वी नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गाचे सहापदरीकरण, भूसंपादन आणि विकासकामांच्या पूर्ततेबाबत प्रशासनाच्या नियोजनाची माहिती दिली.
Ayush Prasad

Ayush Prasad

sakal 

Updated on

नाशिक: सिंहस्थ- कुंभमेळ्यापूर्वी नाशिक- त्र्यंबकेश्‍वर महामार्गाचे सहापदरीकरण केले जाणार आहे. महामार्गाच्या रुंदीकरणासाठी आवश्यक भूसंपादनामुळे स्थानिक रहिवासी व शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. बाधितांशी चर्चेतूनच सुवर्णमध्य काढण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘सकाळ’ शी बोलताना दिली. सर्व शासकीय विभागांच्या समन्वयातून कुंभमेळ्याशी संबंधित कामे वेळेत पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com