Agriculture News : बळीराजा हवालदिल! दिवाळीनंतरही मुसळधार पाऊस, त्र्यंबकेश्वरमध्ये भातशेतीचे मोठे नुकसान, पीक खाचरात सडले

Trimbakeshwar Farmers Face Crop Loss Amid Harvest Season : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेदेवगाव परिसरात दिवाळीनंतरही सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतात कापून ठेवलेल्या भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खाचरात पाणी साचल्याने पीक सडण्याच्या मार्गावर असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.
Agriculture

Agriculture

sakal 

Updated on

टाकेदेवगाव: दिवाळी सणानंतर खरीप पिकाची काढणी सुरू असतानाच त्र्यंबकेश्वर तालुक्यात आजमितीस मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाने तुंबळधार लावल्याने तालुक्यातील देवगाव, टाके देवगाव परिसरातील भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पाण्यानी भरलेल्या खाचरातील पिके सडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानकपणे विजेच्या कडकडाटासह येणाऱ्या पावसाने भात पिकांची वाट लावली असून बळिराजा हवालदिल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com