Satyajit Tambe : शेतकरी सक्षमतेसाठी युवांनी पुढे यावे; सत्यजित तांबे यांचे आवाहन
Vasantrao Naik’s legacy is unmatched: Balasaheb Thorat : युवा शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग, संशोधन व नवदृष्टी स्वीकारावी,’ असे प्रतिपादन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज येथे केले.
नाशिक- ‘पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आज काळाची गरज आहे. हीच योग्य वेळ आहे की युवा शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग, संशोधन व नवदृष्टी स्वीकारावी,’ असे प्रतिपादन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज येथे केले.