Bhushan Gavai : "राजाश्रयाशिवाय मराठीचा विकास नाही"; विश्व मराठी संमेलनात न्या. भूषण गवईंचे प्रतिपादन

Highlights from the Fourth World Marathi Conference : नाशिक येथील चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या समारोपप्रसंगी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांना 'कलारत्न' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
Bhushan Gavai

Bhushan Gavai

sakal 

Updated on

नाशिक: कला, साहित्य जोपासायची असेल तर राजाश्रयाशिवाय पर्याय नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठी भाषा पत्रव्यवहारासाठी वापरली गेली. महाराजांनी कलाकारांचा सन्मान केला; तर राजर्षी शाहू महाराज यांच्या काळात मराठी साहित्य, नाट्य परंपरेला राजाश्रय मिळाला होता. त्यामुळे मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचवायची असेल तर अशा संमेलनाची गरज असल्याचे अधोरेखित करीत मराठी भाषेला आजही राजाश्रयाची गरज असून, त्याशिवाय तिचा विकास होणार नाही, असे प्रतिपादन माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

Dada Bhuse
Maharashtra Celebrates as Dapoli's Prajakta Bongale Joins the U.S. Army
sahitya sammelan preparation
Maharashtra Pushes Marathi Learning Drive for Rickshaw and Taxi Drivers Before August 15
Marathi News Esakal
www.esakal.com