Marathi Sammelan
sakal
नाशिक: बदल हा काळाचा नियम आहे आणि तंत्रज्ञान तर वेगाने बदलत आहे. त्यामुळे त्यात होत असलेल्या बदलांशी आजच्या व उदयाच्या दोन्ही पिढ्यांनी जुळवून घेतले तरच पुढे निभाव लागू शकणार आहे. भाषेच्या बाबत अनेक बदल घडतात, कोसावर भाषा बदलते असे म्हटले जाते.