Vishwa Marathi Sammelan
sakal
नाशिक: नाट्य, चित्रपट क्षेत्रात आज दिसून येणाऱ्या विविध बोली या केवळ जे जगलो, त्यावर ठाम राहिल्याने जगभरात पोहोचल्या. भाषांचा आक्रोष, राग बोलीतूनच व्यक्त होऊ शकतो. त्यामुळे लोकांना बोलीतून व्यक्त होऊ दिले, तरच मराठी भाषा शक्तिशाली होऊ शकते, असा सूर संमेलनातील परिसंवादांतून उमटला.