Jalgaon News : कमी गुणांमुळे दोन विद्यार्थ्यांनी संपविले जीवन

12th Exam Results : बारावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने नैराश्यातून दोन विद्यार्थ्‍यांनी गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली.
12th Exam Results
12th Exam Resultssakal
Updated on

जळगाव- बारावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने नैराश्यातून दोन विद्यार्थ्‍यांनी गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. एक घटना पाचोरा, येथे तर दुसरी ममुराबाद (ता. जळगाव) येथे घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com