Jalgaon News : "बळीराजा संजीवनी योजनेलाही ग्रहण"; पुनर्वसन रखडल्याने वरखेड-लोंढे प्रकल्पाचे लाभार्थी निराश

Overview of Varakhed-Londhe Irrigation Project : वरखेड-लोंढे प्रकल्पाचे काम पूर्ण होऊनही तामसवाडी गावचे पुनर्वसन रखडल्याने प्रकल्पात पाणीसाठा करता येत नाही, त्यामुळे हा प्रकल्प अद्यापही निरुपयोगी आहे.
Varakhed-Londhe
Varakhed-Londhesakal
Updated on

जळगाव: गिरणा पट्ट्यातील अवर्षणग्रस्त भागातील गरज म्हणून चाळीसगाव तालुक्यात वरखेड-लोंढे प्रकल्पाला केंद्र सरकारच्या ‘बळीराजा’ योजनेने संजीवनी देऊन या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले खरे. मात्र, आठशे कोटींवर खर्च होऊनही या प्रकल्पांतर्गत तामसवाडी या हजार लोकवस्तीच्या गावचे पुनवर्सन न झाल्याने या प्रकल्पाची उपयोगिता अद्याप शून्यच आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे संभाव्य लाभार्थी शेतकरी व तामसवाडीच्या ग्रामस्थांमधूनही नाराजीचा सूर उमटत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com