Shahpur News : लग्न वेळेवर लावायचे नाही ; मुहूर्त काढतातच कशाला?

उन्हाने घामाघूम होणाऱ्या वऱ्हाडींचा सवाल; गेल्या वर्षी ६५० पैकी केवळ २४ विवाह वेळेवर
Shahpur News
Shahpur Newssakal
Updated on

वासुदेव चव्हाण : शहापूर (ता. जामनेर)- कडक उन्हात घामाघूम झालेल्या पाहुण्या मंडळींना ताटकळत ठेवून उशिरा लग्न लावणे एक फॅशन होऊ पाहत आहे, याविषयी सर्व स्तरातून नाराजी असली तरी कोणी याबाबत पुढाकार घेत नसल्याने साडेबाराचे विवाह दोन, अडीच वाजता लागत आहेत. विवाह मुहूर्तावर लागत नसेल तर मुहूर्त का काढायचा, असा प्रश्न काही जाणकार उपस्थित करीत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com